( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Kisan Andolan News: पंजाब, हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटनेच्या 20 हजार शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चा काढला आहे. शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी ‘चलो दिल्ली’चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकरी भिडले, पोलीस चिडले! शेतक-यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/706898-farmer.jpg)